Hello Dharashiv

Hello Dharashiv

Azar Shaikh हे अनुभवी पत्रकार असून त्यांना Times Now, NDTV, News 24 मध्ये काम करण्याचा अनुभव आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय असून विशेषतः राजकीय क्षेत्रातील चालू घडामोडी, निवडणुका, सामाजिक विषय आणि ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये त्यांना अनुभव आहे. सध्या ते Hello Dharashiv या नामांकित डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मसाठी एडिटर म्हणून काम पाहत असून स्थानिक ते राज्यस्तरीय बातम्यांचे नियोजन, संपादन आणि डिजिटल कंटेंट व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा बळी; आमदार कैलास पाटील आक्रमक — “मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!”

धाराशिव : जिजाऊ चौक ते बोरफळ (राज्य मार्ग क्र. ६८) या महत्त्वाच्या रस्त्याच्या कामातील प्रचंड निष्काळजीपणा आणि संथ गतीमुळे अखेर...

ठेकेदाराची चूक अन् एकुलत्या एक लेकराचा गेला जीव,नागरिकांचा ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

धाराशिव : धाराशिव ते बोरफळ या महत्त्वाच्या मार्गावरील रखडलेल्या आणि अत्यंत निष्काळजीपणे सुरू असलेल्या कामामुळे  एका निष्पाप तरुणाचा बळी गेल्याची...

कोकणातील हाफुस प्रमाणे जिल्ह्यातील केशर आंबा उत्पादकाना आर्थिक मदत द्यावी; आमदार कैलास पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

धाराशिव : जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अतिवृष्टीमुळे मोठे संकट आले आहे. त्यातच अतिवृष्टी आणि हवामानातील बदलांमध्ये जिल्ह्यातील केशर आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा...

“गोळ्यांचा वर्षाव… 16 महिन्यांचा कट… आणि 20 वर्षांची प्रतीक्षा!”
पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांडाचा निकाल 14 मे; रक्तरंजित ‘त्या’ हत्याकांडाचे गूढ उलगडणार?

3 जून 2006… मुंबई लगत असलेल्या कळंबोलीत रस्ते जवळपास ओस… आणि सगळं काही नेहमीसारखं शांत. पण ही शांतता काही क्षणांचीच...

स्मशानातून धड-मुंडके गायब,अक्षय तृतीयेच्या दिवशी थरकाप उडवणारी घटना; तुळजापुरात भीतीचं सावट… नेमकं घडलं काय?

धाराशिव : अक्षय तृतीयेच्या पवित्र मुहूर्तावर तुळजापूर शहरात एक अत्यंत धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारी घटना उघडकीस आली आहे. येथील...

झोपलेल्या पुतण्याला उठवून चुलत्याने सपासप वार केले, अन् काही क्षणातच कुटुंबाचा आधार गेला… वाचा खामसाडीत नेमकं घडलं काय?

जमिनीच्या वादातून रक्तरंजित नातं; चुलत्याच्या हातून पुतण्याचा थरारक खून, खामसवाडी हादरली धाराशिव जिल्ह्यातील खामसवाडी गावात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने नातेसंबंधांची...

अखेर हत्येचा छडा लागला! अवघ्या 20 वर्षाच्या प्रियकरासोबत मिळून पतीला संपवले, धाराशिव पोलिसांनी अवघ्या 24 तासात आरोपीला पकडले…

तुळजापूर : मंगरूळ येथील ३६ वर्षीय कृष्णाथ आनंद साठे यांच्या खून प्रकरणाचा तुळजापूर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावला आहे....

३६ वर्षीय युवकाचा निर्घृण खून; मृतदेह ९० फूट ओढत नेऊन ओढ्याजवळ फेकला… पत्नीला अटक

धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ गावात एका ३६ वर्षीय युवकाचा अत्यंत क्रूर पद्धतीने खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून,...

नक्षलवाद्यांना न घाबरणारे शिंदे स्वतःच्या कार्यकर्त्यांना कधीपासून घाबरू लागले? सत्तेचा गैरवापर म्हणजे नव्या हुकूमशाहीची नांदी!” – ॲड. संजय भोरे

धाराशिव: "उद्धव ठाकरे भेटत नाहीत" असे रडगाणे गाणारे आज स्वतःच्या कार्यकर्त्यांना भेटायला इतके का घाबरत आहेत? असा सवाल शिवसेना (उद्धव...

ओमराजे निंबाळकर यांच्या पक्ष बदलण्याच्या चर्चांवर, उबाठा गटाच्या प्रवक्त्यांनी केला खुलासा! म्हणाले…

धाराशिव : एखादा योद्धा कसाही करुन पराभूत होत नसेल तर त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यांची प्रतिमेबाबत लोकामध्ये सभ्रम...

Page 1 of 15 1 2 15