“तुम्ही इकडे या” म्हणताच कैलास पाटील यांचा सत्ताधाऱ्यांना सवाल; म्हणाले, “सगळेच तिकडे गेल्यावर सर्वसामान्यांचे प्रश्न कोण मांडणार?”
मुंबई : आमदार कैलास पाटील यांनी सभागृहात बोलताना शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर सरकारला घेतल्याचे पाहायला मिळाले. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात शेतकरी विषयावरील विशेष ...









