तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा गोड बातमी : भूसंपादनासाठी १८ कोटी उपलब्ध
कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या कोट्यवधी भाविकांसाठी आपल्या महायुती सरकारने गोड बातमी दिली आहे. तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी भूसंपादनाच्या कामासाठी १८ कोटी...
Azar Shaikh हे अनुभवी पत्रकार असून त्यांना Times Now, NDTV, News 24 मध्ये काम करण्याचा अनुभव आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय असून विशेषतः राजकीय क्षेत्रातील चालू घडामोडी, निवडणुका, सामाजिक विषय आणि ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये त्यांना अनुभव आहे. सध्या ते Hello Dharashiv या नामांकित डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मसाठी एडिटर म्हणून काम पाहत असून स्थानिक ते राज्यस्तरीय बातम्यांचे नियोजन, संपादन आणि डिजिटल कंटेंट व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.
कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या कोट्यवधी भाविकांसाठी आपल्या महायुती सरकारने गोड बातमी दिली आहे. तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी भूसंपादनाच्या कामासाठी १८ कोटी...
हॅलो धाराशिव; धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी पुन्हा एकदा आपले पालकत्व निभावत जिल्हावासियांच्या मदतीला धाव घेतली आहे. जनतेच्या अडचणींना...
हॅलो धाराशिव - आसमानी संकटाने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या संसारात आता नव्या आशेचा किरण उजळला आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने...
परंडा नगरपरिषदेत मोठ्या प्रमाणावर बोगस मतदार नोंदणी बोगस मतदार यादीत उत्तर प्रदेशातून आलेल्या पाच मजुरांच्याही नावांची नोंद या यादीत हिंदू,...
हॅलो धाराशिव ; तीर्थक्षेत्र तुळजापूरच्या शिरपेचात १०८ फूट उंच शिवभवानी शिल्पामुळे आणखी मानाचा तुरा खोवला जाणार आहे. हे शिल्प...
हॅलो धाराशिव | येत्या काही दिवसांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष...
शासकीय कंत्राट मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रे दिल्याचा प्रकार उघड ठेकेदार रमेश कोकाटे (रा. निपाणी, ता. भूम) यांच्याविरुद्ध आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा...
2024-25 वर्षाच्या 268 कोटी पैकी फक्त 22 कोटींच्या कामावरीलचं स्थगिती उठवली गेली 246 कोटींच्या कामाच्या पुन्हा एकदा प्रशासकीय मान्यता घ्यावा...
“dharashiv District Planning Projects Worth ₹268 Crore Restart After Government Nod”
मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून, हजारो शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त झाले आहेत. बांध तुटले, विहिरी बुजल्या, पिके वाहून गेली....
WhatsApp Share