• ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
hellodharashiv.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

लोकसभा निवडणुकीत तब्बल सव्वा तीन लाखांपेक्षा जास्त मताने पराभव, आता अर्चना पाटील यांनी जिल्हा परिषदेसाठी भरला दोन गटातून अर्ज

Hello Dharashiv by Hello Dharashiv
2026/05/12 12:39 pm
0

धाराशिव जिल्ह्यातील राजकारणात मोठी हालचाल सुरू असून लोकसभा निवडणुकीत तब्बल सव्वा  लाखापेक्षा जास्त मतांनी पराभूत झालेल्या अर्चना पाटील यांनी केशेगाव आणि तेर गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाल्याने अर्चना पाटील या अध्यक्षपदाच्या प्रमुख दावेदार मानल्या जात आहेत. त्यामुळेच आगामी जिल्हा परिषद निवडणुकीकडे विशेष लक्ष लागले आहे. राजकीय वर्तुळात चर्चा आहे की, जिल्हा परिषद निवडणुकीत  जर भाजपची सत्ता आली तर अध्यक्षपदाची सूत्रे अर्चना पाटील यांच्याकडेच जाण्याची दाट शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी दोन गटातून उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, पराभवाची भीती असल्याने अर्चना पाटील यांनी दोन गटातून निवडणूक उमेदवारी दाखल करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

ओमराजे निंबाळकर यांनी केला होता सव्वा तीन लाखांपेक्षा जास्त मताने पराभव

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत अर्चना पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (घड्याळ) चिन्हावर निवडणूक लढवली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांना शिवसेना (ठाकरे गट) चे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याकडून तब्बल सव्वातीन लाख मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता.
या पराभवानंतर आता अर्चना पाटील पुन्हा एकदा जिल्हा परिषदेच्या निवडणूक रिंगणात उतरल्या असून यावेळी त्यांनी भाजपच्या कमळ चिन्हावर उमेदवारी दाखल केली आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, उद्या (बुधवारी) उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे.

Previous Post

खामसवाडी जिल्हा परिषद गटात शंतनू पायाळ यांची विकासकेंद्री मोर्चेबांधणी सुरू

Next Post

रोहन मोरे यांचा अपक्ष अर्ज; बंडखोरी कायम राहणार की वरिष्ठ नेत्यांचे ऐकणार?

Hello Dharashiv

Hello Dharashiv

Azar Shaikh हे अनुभवी पत्रकार असून त्यांना Times Now, NDTV, News 24 मध्ये काम करण्याचा अनुभव आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय असून विशेषतः राजकीय क्षेत्रातील चालू घडामोडी, निवडणुका, सामाजिक विषय आणि ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये त्यांना अनुभव आहे. सध्या ते Hello Dharashiv या नामांकित डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मसाठी एडिटर म्हणून काम पाहत असून स्थानिक ते राज्यस्तरीय बातम्यांचे नियोजन, संपादन आणि डिजिटल कंटेंट व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Related Posts

राजकारण

ठरलं…! उद्या ओमराजे निंबाळकर यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक; राजकीय निर्णयाकडे राज्याचे लक्ष, शिंदे गटात जाणार की ठाकरेंसोबतच राहणार?

Breaking News

धाराशिव काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी उमेश राजेनिंबाळकर यांची निवड

राजकारण

पारदर्शकतेचा दावा फोल? पत्रकारांना सर्वसाधारण सभेत बंदीने विरोधक आक्रमक, मात्र तुतारी- कमळाचा एकचं ताल?

राजकारण

तेरखड्यात प्रचाराचा धडाका, युवकांचा लोंढा,विकी चव्हाणांमुळे शिवसेनेचा झेंडा पुन्हा फडकणारं?

राजकारण

अनुभव विरुद्ध ताकद! तेर गटात अर्चना पाटील-कीर्तीमाला खटावकर यांच्यात काटे की टक्कर

राजकारण

तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक

Next Post

रोहन मोरे यांचा अपक्ष अर्ज; बंडखोरी कायम राहणार की वरिष्ठ नेत्यांचे ऐकणार?

सांजा येथील सिद्दीक तांबोळी यांची युवासेनेच्या जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती; पक्षात नवचैतन्य

अनुभव विरुद्ध ताकद! तेर गटात अर्चना पाटील-कीर्तीमाला खटावकर यांच्यात काटे की टक्कर

Categories

  • Breaking News
  • Uncategorized
  • क्राईम
  • जिल्हा
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

error: Content is protected !!

WhatsApp Share