राजकारण

महाविकास आघाडीचा दमदार चेहरा ठरणार बबलू शेख? धाराशिवच्या वार्ड 14 मध्ये बबलू शेख यांना नागरिकांची मोठी पसंती!

धाराशिवमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून, आचारसंहिता लागू झाल्यानंतर सर्व राजकीय पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे....

Read more

धाराशिव जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उच्चशिक्षित तरुणाई राजकीय दंड थोपटणार

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल काही दिवसांत वाजणार आहे. यावेळी सामाजिक कार्यातून प्रेरणा घेणारी आणि जनतेशी घट्ट नाळ जोडलेली तरुण...

Read more

एकनिष्ठ शिवसैनिकाच्या कुटुंबाला उमेदवारी देऊन पक्षश्रेष्ठींनी सन्मान करावा – नागरिकांची अपेक्षा

धाराशिव (प्रतिनिधी): मातोश्रीशी निष्ठा, बाळासाहेबांच्या विचारांशी बांधिलकी आणि समाजकारणात नेहमी अग्रभागी — हे वर्णन आहे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे...

Read more

“धाराशिवमध्ये महायुतीत तणावाचा स्फोट! येणाऱ्या निवडणुका स्वतंत्र लढण्याची शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखांची घोषणा”

येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेना शिंदे गट स्वतंत्र लढणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत बोलताना सूरज साळुंखे आणि सुधीर पाटील...

Read more

लाडक्या कंत्राटदाराला काम न मिळाल्यानेच तिळपापड! नितीन भोसले यांचा आमदार, खासदारांवर निशाणा

धाराशिव शहर नगरोत्थान योजनेतून रस्त्यांच्या कामासाठी संभाजीनगरच्या आपल्या लाडक्या कंत्राटदाराला काम मिळाले नाही म्हणूनच आमदार कैलास पाटील व खासदार ओमराजे...

Read more

धाराशिव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज संस्था निवडणुकी ची भाजपची तयारी पूर्ण- दत्ताभाऊ कुलकर्णी

आमदार राणाजगजितसिंह पाटील व माजी आमदार सुजितसिंह ठाकूर व माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बूथनिहाय रणनीती आखणी धाराशिव- जिल्ह्यातील...

Read more

धाराशिवमध्ये महायुतीत खळबळ!  पालकमंत्री प्रताप सरनाईकांच्या वक्तव्याने महायुती होणार की नाही यावरून संभ्रम? वाचा सविस्तर बातमी!

हॅलो धाराशिव | येत्या काही दिवसांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष...

Read more

आमदार राणाजगजीतसिंह पाटलांच्या फेसबुक पोस्टने मोठा संभ्रम, “अडथळ्यांची शर्यत स्वतःच लावून, शेवटी श्रेयाचं पारितोषिक घेण्याचं हे नाटक” कधी थांबणारं?

2024-25 वर्षाच्या 268 कोटी पैकी फक्त 22 कोटींच्या कामावरीलचं स्थगिती उठवली गेली 246 कोटींच्या कामाच्या पुन्हा एकदा प्रशासकीय मान्यता घ्यावा...

Read more

“अतिवृष्टीने उद्ध्वस्त शेतकऱ्यांवर सरकारचं अन्यायाचं ओझं”, कैलास पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल

मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून, हजारो शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त झाले आहेत. बांध तुटले, विहिरी बुजल्या, पिके वाहून गेली....

Read more

“पूरग्रस्तांच्या अश्रूंवर प्रचाराचा रंग – शिंदे-सरनाईक यांच्या मदतीचं किट वाद”, “मदतीच्या नावाखाली जाहिरातबाजी – पूरग्रस्तांचा संताप अनावर”

मराठवाड्यातील महाप्रलयामुळे (Marathwada Rain-Flood) शेकडो गावं उद्ध्वस्त झाली आहेत. हजारो नागरिक बेघर झालेत. संसार पाण्याखाली गेला. लोकांना मदतीसाठी सरकारकडून तातडीने...

Read more
Page 2 of 3 1 2 3