• ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
hellodharashiv.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

“फसवे दिखावे आणि खोटं राजकारण!” अभिजीत पतंगेंचा खासदार ओमराजेंवर जोरदार निशाणा

Hello Dharashiv by Hello Dharashiv
2026/05/12 12:39 pm
0

Hello Dharashiv  Desk| हॅलो धाराशिव डेस्क

Hello Dharashiv| भाजपचे शहर सरचिटणीस अभिजीत पतंगे यांनी पुन्हा धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर कार्टूनच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. ओमराजे निंबाळकर यांनी सत्य माहिती लपवून ठेवत खोटी माहिती जनतेसमोर आणली असा आरोप करत अभिजीत पतंगे यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर जोरदार निशाणा साधला. “अर्धवटराव आणि त्यांचे फसवे दिखावे” असं पतंगे यांनी कार्टूनच्या माध्यमातून निंबाळकर यांच्यावर टीका केली आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी ओमराजे निंबाळकर यांनी एक व्हिडिओ प्रसारित करत धाराशिव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. यामुळे शेतीचे झालेलं नुकसान, शेतकऱ्यांच्या घराचे झालेले नुकसान , जनावरांचे नुकसान झालेले असतानाही प्रशासनाने एक गुंठाही जमिनीचे नुकसान झाले नाही असा अहवाल दिला असल्याचं निंबाळकर यांनी व्हिडिओद्वारे म्हटलं होतं.


ओमराजे निंबाळकर नेमकं काय म्हणाले?


धाराशिव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. यामुळे शेतीचे झालेलं नुकसान, शेतकऱ्यांच्या घराचे झालेले नुकसान , जनावरांचे नुकसान झालेले असतानाही प्रशासनाने एक गुंठाही जमिनीचे नुकसान झाले नाही असा अहवाल दिला असल्याचं निंबाळकर म्हणाले. दरम्यान, यासंदर्भात प्रशासनाने केलेल्या पंचनाम्याबाबतीत जो अहवाल सरकारकडे जाणार आहे, यासंदर्भात काल लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट लक्षात आली. खरवडून गेलेल्या जमिनीचे पंचनामे करत असताना तुळजापूर तालुक्यातील एक गुंठाही जमीन खरवडून गेली नाही अशाप्रकारे प्रशासनाचे म्हणणे आहे. असं ओमराजे निंबाळकर यांनी म्हटल आहे.


तुळजापूर तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने तिथल्या जमिनी खरवडून गेल्या – निंबाळकर


एक जून 2025 ते  आत्तापर्यंत खरडून गेलेल्या जमिनीचा अहवाल प्रशासनाने दिला आहे. तुळजापूर तालुक्यातील एकाही शेतकऱ्याची एक गुंठा ही जमून खरवडून गेली नाही अशा पद्धतीने प्रशासनाने घोषवाऱ्यामध्ये म्हटलं आहे असं ओमराजे निंबाळकर यांनी घोषवाऱ्याची प्रत दाखवत म्हटलं. तुळजापूर तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने तिथल्या जमिनी खरवडून गेल्या आहेत. असं असतानाही प्रशासनाने बाधित शेतकऱ्यांची संख्या शून्य. बाधित गावांची संख्या शून्य. खरवडून गेलेल्या जमिनीची संख्या शून्य असून निधीची मागणी देखील शून्य असल्याचं  प्रशासनानं दाखवले आहे असं निंबाळकर यांनी म्हटलं. ओमराजे यांनी दाखवलेला घोषवारा हा खोटा असून, घोषवाराची प्रत पतंगे यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. पतंगे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या प्रतमध्ये निधीच्या मागणी सहित खरवडून गेलेल्या जमिनीचे देखील माहिती आहे.

पतंगे यांनी कार्टूनच्या माध्यमातून निंबाळकर यांच्यावर सडकून टीका..

दरम्यान, अभिजीत पतंगे यांनी म्हटलं की, निंबाळकर यांनी व्हिडिओद्वारे दिलेली माहिती खोटी असून, पंचनाम्यात शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे असं दाखवण्यात आलं आहे असं म्हटलं आहे. “अर्धवटराव आणि त्यांचे फसवे दिखावे” म्हणत निंबाळकर यांच्यावर पतंगे यांनी टीका केली. अगदी सवयीप्रमाणे, धाराशिवचे खोटारडे खासदार पुन्हा एकदा जनतेची दिशाभूल करताना पकडले गेले! असल्याचा आरोप पतंगे यांनी केला केला. खोटं सांगणं, खोटं दाखवणं आणि पुन्हा जनतेला भुलवण हीच ओमराजांची राजकीय परंपरा झाली आहे! धाराशिवच्या जनतेला आता फसवणूक नको उत्तर हवय अशी मागणी देखील पतंगे यांनी कार्टूनच्या माध्यमातून केली आहे.

Previous Post

धाराशिव नगराध्यक्षपदाचा राष्ट्रवादीकडे (शरद पवार) पक्षाकडे प्रबळ दावेदार – प्रतापसिंह पाटील यांचा दावा

Next Post

जिल्हा परिषद व पंचायत समिती लढवण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी आज महत्त्वाचा दिवस, आज होणार आरक्षण  जाहीर.. वाचा संपूर्ण बातमी

Hello Dharashiv

Hello Dharashiv

Azar Shaikh हे अनुभवी पत्रकार असून त्यांना Times Now, NDTV, News 24 मध्ये काम करण्याचा अनुभव आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय असून विशेषतः राजकीय क्षेत्रातील चालू घडामोडी, निवडणुका, सामाजिक विषय आणि ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये त्यांना अनुभव आहे. सध्या ते Hello Dharashiv या नामांकित डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मसाठी एडिटर म्हणून काम पाहत असून स्थानिक ते राज्यस्तरीय बातम्यांचे नियोजन, संपादन आणि डिजिटल कंटेंट व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Related Posts

विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील
Uncategorized

विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील

जिल्हा

कोकणातील हाफुस प्रमाणे जिल्ह्यातील केशर आंबा उत्पादकाना आर्थिक मदत द्यावी; आमदार कैलास पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

जिल्हा

स्मशानातून धड-मुंडके गायब,अक्षय तृतीयेच्या दिवशी थरकाप उडवणारी घटना; तुळजापुरात भीतीचं सावट… नेमकं घडलं काय?

जिल्हा

३६ वर्षीय युवकाचा निर्घृण खून; मृतदेह ९० फूट ओढत नेऊन ओढ्याजवळ फेकला… पत्नीला अटक

जिल्हा

ओमराजे निंबाळकर यांच्या पक्ष बदलण्याच्या चर्चांवर, उबाठा गटाच्या प्रवक्त्यांनी केला खुलासा! म्हणाले…

जिल्हा

“माणूस शिवसेनेचा लढला काँग्रेसकडून निवडून आला आणि आता विकास करणार भाजपमध्ये जाऊन”, अनुराधा लोखंडे यांची खोचक पोस्ट

Next Post

जिल्हा परिषद व पंचायत समिती लढवण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी आज महत्त्वाचा दिवस, आज होणार आरक्षण  जाहीर.. वाचा संपूर्ण बातमी

ताज्या बातम्या

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील

विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील

ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा बळी; आमदार कैलास पाटील आक्रमक — “मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!”

Poppular News

  • ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा बळी; आमदार कैलास पाटील आक्रमक — “मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!”

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नक्षलवाद्यांना न घाबरणारे शिंदे स्वतःच्या कार्यकर्त्यांना कधीपासून घाबरू लागले? सत्तेचा गैरवापर म्हणजे नव्या हुकूमशाहीची नांदी!” – ॲड. संजय भोरे

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ठेकेदाराची चूक अन् एकुलत्या एक लेकराचा गेला जीव,नागरिकांचा ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • Uncategorized
  • क्राईम
  • जिल्हा
  • धाराशिव
  • राजकारण
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

WhatsApp Share