• ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
hellodharashiv.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

“अतिवृष्टीने उद्ध्वस्त शेतकऱ्यांवर सरकारचं अन्यायाचं ओझं”, कैलास पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल

Hello Dharashiv by Hello Dharashiv
2026/05/12 12:39 pm
0

मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून, हजारो शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त झाले आहेत. बांध तुटले, विहिरी बुजल्या, पिके वाहून गेली. अशा बिकट परिस्थितीत सरकारकडून शेतकऱ्यांना मदतीचा हात मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, फडणवीस सरकारने मदतीच्या नावाखाली अटी-शर्तींचं ओझं वाढवलं आहे, असा आरोप आमदार कैलास पाटील यांनी केला आहे.



सरकारने विहिरी खरडून गेलेल्या शेतकऱ्यांसाठी केवळ ३० हजार रुपयांची तुटपुंजी मदत जाहीर केली आहे. त्यातही सातबारा उताऱ्यावर विहिरीची नोंद असणे बंधनकारक असल्याचे परिपत्रक काढण्यात आले आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचा आरोप पाटील यांनी केला.



“शेतकऱ्यांना एक फूट गाळ काढण्यासाठी किमान १० हजारांचा खर्च येतो. अशा वेळी फक्त ३० हजार रुपयांची मदत आणि त्यावरही अटींचं ओझं — हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे,” असं पाटील म्हणाले. दरम्यान, आमदार कैलास पाटील म्हणाले, की कृषी सहाय्यक आणि तांत्रिक अधिकारी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून पंचनामे तयार करत असताना त्यांच्या अहवालालाच का मान्यता दिली जात नाही? स्थळ पाहणी म्हणजे शेतकऱ्यांच्या वेदनेचा पुरावा दडपण्यासाठी आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Previous Post

अर्चना पाटील मतदारसंघ बदलणार? तेर किंवा ‘या’ मतदारसंघातून आजमावणार नशीब? उद्या घेणार ‘या’ गटात बैठक! सर्वांना उपस्थित राहण्याच्या सूचना

Next Post

मोठी बातमी: जिल्हा नियोजन समितीच्या ‘या’ कामांची स्थगिती उठली, आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी पोस्ट करत दिली माहिती..

Hello Dharashiv

Hello Dharashiv

Azar Shaikh हे अनुभवी पत्रकार असून त्यांना Times Now, NDTV, News 24 मध्ये काम करण्याचा अनुभव आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय असून विशेषतः राजकीय क्षेत्रातील चालू घडामोडी, निवडणुका, सामाजिक विषय आणि ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये त्यांना अनुभव आहे. सध्या ते Hello Dharashiv या नामांकित डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मसाठी एडिटर म्हणून काम पाहत असून स्थानिक ते राज्यस्तरीय बातम्यांचे नियोजन, संपादन आणि डिजिटल कंटेंट व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Related Posts

राजकारण

ठरलं…! उद्या ओमराजे निंबाळकर यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक; राजकीय निर्णयाकडे राज्याचे लक्ष, शिंदे गटात जाणार की ठाकरेंसोबतच राहणार?

Breaking News

धाराशिव काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी उमेश राजेनिंबाळकर यांची निवड

राजकारण

पारदर्शकतेचा दावा फोल? पत्रकारांना सर्वसाधारण सभेत बंदीने विरोधक आक्रमक, मात्र तुतारी- कमळाचा एकचं ताल?

राजकारण

तेरखड्यात प्रचाराचा धडाका, युवकांचा लोंढा,विकी चव्हाणांमुळे शिवसेनेचा झेंडा पुन्हा फडकणारं?

राजकारण

अनुभव विरुद्ध ताकद! तेर गटात अर्चना पाटील-कीर्तीमाला खटावकर यांच्यात काटे की टक्कर

राजकारण

लोकसभा निवडणुकीत तब्बल सव्वा तीन लाखांपेक्षा जास्त मताने पराभव, आता अर्चना पाटील यांनी जिल्हा परिषदेसाठी भरला दोन गटातून अर्ज

Next Post

मोठी बातमी: जिल्हा नियोजन समितीच्या 'या' कामांची स्थगिती उठली, आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी पोस्ट करत दिली माहिती..

आमदार राणाजगजीतसिंह पाटलांच्या फेसबुक पोस्टने मोठा संभ्रम, "अडथळ्यांची शर्यत स्वतःच लावून, शेवटी श्रेयाचं पारितोषिक घेण्याचं हे नाटक" कधी थांबणारं?

मोठी बातमी; गुंड निलेश घायवळसोबत फोटो व्हायरल झालेल्या 'त्या' सरपंचावर गुन्हा दाखल..

Categories

  • Breaking News
  • Uncategorized
  • क्राईम
  • जिल्हा
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

error: Content is protected !!

WhatsApp Share