धाराशिव

मी राजकारण करायला आलो नाही, या संकटात फक्त शेती नाही तर शेतकऱ्यांचे आयुष्य वाहून गेलंय – उद्धव ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख  उद्धवसाहेब ठाकरे यांनी इटकुर येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बाधित क्षेत्राची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकरी...

Read more

उद्धव ठाकरेंचं कळंबच्या इटकुरमध्ये  मोठं वक्तव्य, बँकेच्या नोटीसा एकत्रित करून मुख्यमंत्र्यांना पाठवा.. आणि त्यांना सांगा…

कळंब (धाराशिव) – राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कळंब तालुक्यातील इतकुर या गावाला भेट...

Read more

उद्धव ठाकरेंचं कळंबच्या इटकुरमध्ये  मोठं वक्तव्य, बँकेच्या नोटीस एकत्रित करून मुख्यमंत्र्यांना पाठवा.. आणि त्यांना सांगा…

कळंब (धाराशिव) – राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कळंब तालुक्यातील इतकुर या गावाला भेट...

Read more

उद्धव ठाकरे यांचा मराठवाडा दौरा,  शेतकऱ्यांच्या प्रश्नांना ऐकणार, असा आहे उद्धव ठाकरे यांचा मराठवाडा दौरा, नक्की पहा

25 सप्टेंबर 2025 महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे गुरुवार, दिनांक 25 सप्टेंबर रोजी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची...

Read more

पिकं गेली, जमीन खरवडली… कुटुंब पोरकं करून शेतकऱ्याची आत्महत्या

भूम (धाराशिव): धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, या नैसर्गिक आपत्तीचा पहिला बळी भूम तालुक्यातील मात्रेवाडी गावाने दिला...

Read more

“पूरग्रस्तांच्या अश्रूंवर प्रचाराचा रंग – शिंदे-सरनाईक यांच्या मदतीचं किट वाद”, “मदतीच्या नावाखाली जाहिरातबाजी – पूरग्रस्तांचा संताप अनावर”

मराठवाड्यातील महाप्रलयामुळे (Marathwada Rain-Flood) शेकडो गावं उद्ध्वस्त झाली आहेत. हजारो नागरिक बेघर झालेत. संसार पाण्याखाली गेला. लोकांना मदतीसाठी सरकारकडून तातडीने...

Read more

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या धाराशिव जिल्हा दौऱ्यावर, ‘असा’ आहे उपमुख्यमंत्र्यांचा दौरा

धाराशिव – राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात मोठ्या...

Read more

धाराशिव जिल्हात ओला दुष्काळ जाहीर करा,तात्काळ शेतकरी कर्ज माफी करा -मनसे

सध्या धाराशिव जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाने कहर केला असुन हाता तोंडाला आलेल्या खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन शेतकऱ्यांचे...

Read more

धाराशिव जिल्ह्यात महापूर, सर्वच नेते जिल्ह्यासाठी एकजुटीने एकवटले, सुप्रिया सुळे यांनीही केली ‘ही’ विनंती

धाराशिव जिल्ह्यात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे सामान्य जीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या पावसाच्या तडाख्यामुळे जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक...

Read more

संकटमोचक, खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सैन्य दलाचे हेलिकॉप्टर बोलावत पाण्यात अडकलेल्या नागरिकांचा वाचवला जीव

धाराशिव – जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे पाण्याचा प्रचंड धोका निर्माण झाला. अशा कठीण प्रसंगात, खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या तत्परतेने अनेक लोकांचे...

Read more
Page 4 of 7 1 3 4 5 7