धाराशिव

शेतकऱ्यांचे संसार उघड्यावर, आणि कलेक्टरांचा “गार डोंगराची हवा न बायला सोसना गारवा” गाण्यावर डान्स, सर्व स्तरातून टीका

धाराशिव – जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत. शेतकऱ्यांची...

Read more

शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी “शेतकऱ्यांनो, काळजी नको : पंचनाम्यासाठी फोटोची सक्ती नाही – जिल्हाधिकारी”

धाराशिव : धाराशिव जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक गावांमध्ये पिके वाहून...

Read more

मी राजकारण करायला आलो नाही, या संकटात फक्त शेती नाही तर शेतकऱ्यांचे आयुष्य वाहून गेलंय – उद्धव ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख  उद्धवसाहेब ठाकरे यांनी इटकुर येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बाधित क्षेत्राची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकरी...

Read more

उद्धव ठाकरेंचं कळंबच्या इटकुरमध्ये  मोठं वक्तव्य, बँकेच्या नोटीसा एकत्रित करून मुख्यमंत्र्यांना पाठवा.. आणि त्यांना सांगा…

कळंब (धाराशिव) – राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कळंब तालुक्यातील इतकुर या गावाला भेट...

Read more

उद्धव ठाकरेंचं कळंबच्या इटकुरमध्ये  मोठं वक्तव्य, बँकेच्या नोटीस एकत्रित करून मुख्यमंत्र्यांना पाठवा.. आणि त्यांना सांगा…

कळंब (धाराशिव) – राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कळंब तालुक्यातील इतकुर या गावाला भेट...

Read more

उद्धव ठाकरे यांचा मराठवाडा दौरा,  शेतकऱ्यांच्या प्रश्नांना ऐकणार, असा आहे उद्धव ठाकरे यांचा मराठवाडा दौरा, नक्की पहा

25 सप्टेंबर 2025 महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे गुरुवार, दिनांक 25 सप्टेंबर रोजी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची...

Read more

पिकं गेली, जमीन खरवडली… कुटुंब पोरकं करून शेतकऱ्याची आत्महत्या

भूम (धाराशिव): धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, या नैसर्गिक आपत्तीचा पहिला बळी भूम तालुक्यातील मात्रेवाडी गावाने दिला...

Read more

“पूरग्रस्तांच्या अश्रूंवर प्रचाराचा रंग – शिंदे-सरनाईक यांच्या मदतीचं किट वाद”, “मदतीच्या नावाखाली जाहिरातबाजी – पूरग्रस्तांचा संताप अनावर”

मराठवाड्यातील महाप्रलयामुळे (Marathwada Rain-Flood) शेकडो गावं उद्ध्वस्त झाली आहेत. हजारो नागरिक बेघर झालेत. संसार पाण्याखाली गेला. लोकांना मदतीसाठी सरकारकडून तातडीने...

Read more

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या धाराशिव जिल्हा दौऱ्यावर, ‘असा’ आहे उपमुख्यमंत्र्यांचा दौरा

धाराशिव – राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात मोठ्या...

Read more

धाराशिव जिल्हात ओला दुष्काळ जाहीर करा,तात्काळ शेतकरी कर्ज माफी करा -मनसे

सध्या धाराशिव जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाने कहर केला असुन हाता तोंडाला आलेल्या खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन शेतकऱ्यांचे...

Read more
Page 4 of 7 1 3 4 5 7
error: Content is protected !!